राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीसांची भरती होणार

482

The गडविश्व
अहमदनगर : राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये ५ हजार २०० पोलिसांची भरती करण्याचे काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे, लेखी आणि शारिरीक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणे बाकी आहे. त्यानंतर आता ७ हजार २०० पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here